उमेद उपक्रमामुळे महिला बचत गटाला नवसंजिवनी
![]() |
या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना त्यांच्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याची संधी निर्माण झाली आहे.उमेद चे कुंदन कोरडे साहेब,पशुसंवर्धन विभागाचे डॉ अशोक धिंडले उपस्थित होते.कळसुबाई महोत्सव, रानभाज्यांचा महोत्सव, मंगळागौर, आणि दांडिया महोत्सव अशा विविध उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे.हे सर्व उपक्रम आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. पुष्पा लहामटे यांच्या पुढाकारातून राबवले जात असून, तालुक्यात महिलांना स्वावलंबनाचा आत्मविश्वास मिळत आहे.
महिलांच्या आत्मनिर्भरतेच्या या प्रवासात 'उमेदी' हे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.यामुळे अकोले तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपल्बध होत असल्याच समोर येत आहे.न्युज सह्याद्री एक्सप्रेस न्युज वेब पोर्टलसाठी संपादक भाऊसाहेब साळवे,उपसंपादक किशोर मोहिते अकोले.



Comments
Post a Comment